भोकरदन मध्ये हिंदु, मुस्लिम बांधवांनी विराट जन आक्रोश मोर्चा काढुन दिले धरणे,

by - 20:33

भोकरदन मध्ये हिंदु, मुस्लिम बांधवांनी विराट जन आक्रोश मोर्चा काढुन दिले धरणे,

#CAB.NRC.चा विरोधात आंदोलन
* शहरातील व्यापाऱ्यांनी आपपाल्य प्रतिष्ठान बंद ठेवले,








भोकरदन प्रतिनिधी/
CAA, NRC रद्द करो कला कानून रद्द करो,छिन्न के लेंगे आझादी,अश्फाक वाली,आझादी,आंबेडकर वाली आझादी,अशा घोषणा देत सोमवारी सकाळी 10 वाजता आक्रोश मोर्चा ची सुरुवात मर्कज मस्जिद काजी मोहल्ला येथून विराट मोर्चा काढुन तहसील कार्यालय समोर,धरणे दिले या वेळीCAA, NRC चा काळ्या कायदे चा बाबत,हाफिज शाफिक,शब्बीर कुरेशी माजी,आमदार,चंद्रकांत दानवे,शफीख पठाण,पाबळे आण्णा, ऍड,जाधव,नारायण जीवरग,मनीष भय्या, भूषण शर्मा, (समाज सेवक)अज्जूभाई,नसीम पठाण, नूर सोशल ग्रुप अध्यक्ष,महेबूब भरती,सुरेश ताडेकर,प्रदीप जोगदंड, सिद्दीक अब्दुल कुददुस, आदी मान्यवरांच्या भाषणे झाली,व,जमिया विद्यापीठ, जे एन यु,ए एम यु,आदी विद्यापीठ मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांनावर अमानुष् लाठी चर्चा चा निषेध करण्यात आलं,या वेळी,हजारोंच्या संख्येने हिंदु,मुस्लिम समाज बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली होती,
या विषय सविस्तर वृत्त असे की नुकतेच केंद्र सरकारने नागरीक संशोधन विधेयक बिल पास केल्यामुळे सोमवारी सकाळी भोकरदन येथील सकल मुस्लिम समाज तर्फे विराट मोर्चा काढुन सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला सदरील मोर्चेला सुरूवात शहरातील मर्कज मस्जिद परीसर येथुन काढण्या आले तसेच पोलीस ठाणे डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक टिपू सुलतान चौक,येथुन तहसील कार्यालयवर धडकुन कार्यालय समोर धरणे दिले तसेच सदरील बिल हा मान्य नाही ते तात्काळ रद्द करा असे तहसीलदार यांच्या मार्फत भारता चे राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे तसेच सरकार विरोधात घोषना देत जोरदार शक्ती प्रदर्शन केला मोर्चेत हजारोच्या संख्येने शहरातील हिंदू, मुस्लिम बांधव,व्यापारी सर्व पक्षा चे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर या मोर्चेत सहभागी झाले होते दरम्यान भारतीय संविधान कलम १४.१५.नुसार सर्व भारतीय नागरीक कायद्या पुढे समान आहे देशातील,सर्व जातीच्या लोकांचे जाती अथवा धर्माच्या प्रति भेदभाव करण्या पासुन कायद्याचे बंधन आहे तसेच असे करणे गैर कायदेशीर व कायदेचा उल्लंघन आहे असा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच राष्टपती महोदय यांनी या कानुन विषय गंभीरता दाखवुन नागरीकावरील होणार्या अन्याय थांबावा तसेच,दिलेल्या निवेदनात शेवटी नमुद आहे निवेदनावर हाफीज शफीक,शाफिक पठण शब्बीर कुरेशी, नसीम पठाण,महेबूब भारती, कादिर बापू,एजाज पठाण, मनीष श्रीवास्तव, सुरेश ताडेकर, नारायण जीवरग, कुददुस सर,पाबडे अण्णा,संग्राम सर,महेश पुरोहित, रिजवन भाई, जाकेर खान,नाजीर भाई, श्रावण कुमार अकसे, यांच्या सह हजारोच्या स्वाक्षर्या आहे,व बिल च्या विरोधात हजारो च्या संख्येने हिंदू मुस्लिम समाजातील व राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते,या मोर्चाला मराठा सेवा संघ,
इंद्रा कांग्रेस, नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी,ncp, शिव सेना,व्यापारी संघ, भारिप बहुजन पक्ष,मराठा क्रांती मोर्चा,संभाजी ब्रिगेड,छावा संघटना, नूर सोशल ग्रुप, भीम आर्मी,भोकरदन आदी संघटने ने जाहीर पाठिंबा दिला,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील, शाफिक सेठ मित्र मंडळ,नूर सोशल ग्रुप,,लबबईक,ग्रूप,तसेच सकल मुस्लिम समाजातील युवकांनी आदी ने परिश्रम घेतले,



You May Also Like

0 Comments